Skip to main content

नोबल पुरस्कार... #NobelpriceinMarathi

#नोबल पुरस्कार हा नोबल फाऊडेशन द्वारे स्वीडन चे वैज्ञानिक “अल्फेड नोबल” यांच्या आठवणी मध्ये सुरु करण्यात आला. हा पुरस्कार शांतता, साहित्य, भौतिक रसायन , चिकित्सालय,विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.हा विश्वातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार प्रमाणपत्रा सोबत १४ लाख डॉलर सहित दिला जातो. अल्फ्रेड नोबल यांनी एकूण ३५५ अविष्कार केले ,ज्यात १९६७ साली ‘डायनामाईट’ चा अविष्कार सुद्धा होता. नोबल यांनी डायनामाईट आणि तसेच अनेक अविष्कार समाविष्ट होते. त्यांना विध्वंसक शक्तीची मोठ्या प्रमाणावर समज होती.
Image result for alfred nobel
https://i.ytimg.com/vi/uZLK_J2NfX0/maxresdefault.jpg 
नोबल फाऊडेशन ची सुरवात २९ जून १९०० साली झाली होती. परंतु पुरस्कार हा १९०१ पासून द्यायला सुरवात केली गेली. या पुरस्काराचा उद्देश असा आहे की या पुरस्काराचे आर्थिक रित्या संचालन करणे. नोबल यांच्या वसिह्त नाम्या मध्ये लिहिल्या प्रमाणे त्यांच्या ९४% पेक्षा जास्त संपती अशा माणसांची आहे ज्यांनी जनते साठी, लोकांच्या भल्यासाठी मदत केली आहे. या मुळे प्रत्येक वर्षीच्या वसिह्त ची व्याज रक्कम त्या लोकांना बक्षिसाच्या स्वरुपात दिली जाते. नोबल फाऊडेशन मध्ये 5 जणांची एक टीम आहे. ज्याचा प्रमुख स्वीडन च्या किंग कऔन्सिल द्वारे निवडला जातो. अन्य चार सदस्य पुरस्कार वितरकांच्या ट्रस्टी द्वारे निवडले जातात. stockhome मध्ये पुरस्कार सोहळा या साठी आकर्षक होतो कारण की , विजेत्या ला स्वीडन च्या राज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो.
२०१० मध्ये हा पुरस्कार चिकित्सा मध्ये रॉंबर्त एडवर्ड (ब्रिटन) यांना इन विड्रो फर्टिलायझेषण चा विकार केल्या मुळे देण्यात अलेला. या संशोधना मुळे टेस्ट ट्यूब बेबी होणे संभाव झालेले.
भारतीय नागरिकांना देखील नोबल पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या मध्ये रवींद्रनाथ ट्यागोर यांना जगप्रसिद्ध कवी, साहित्यिक, आणि भारतीय साहित्य साठी पुरस्कार प्राप्त झालेले एकमेव व्यक्ती आहेत. त्यांचे कवितेचे पुस्तक “गीतांजली” या साठी त्यांना १९१३ साली चा साहित्यिक विषयाचा नोबल पुरस्कार देण्यात आलेला. चंद्रशेखर व्यंकट रामान यांना प्रकाशाच्या विकर्नावर उत्कृष्ठ कार्य केल्या मुळे १९३० मध्ये नोबल पुरस्कार देण्यात आला होत. मदार तेरेसा १९७९ साली समाजात शांती बनवून ठेवण्या साठी त्यांना हा पुरस्कार दिलागेला होता. नोबल पुरस्काराच्या मिळालेल्या रकमेतून मदर तेरेसांनी कोलकत्ता च्या गरीबांमध्ये आणि पिडीत लोकांना मदत केलेली हे जगात अभूतपूर्व मानले जाते.त्याच प्रकारे डॉक्टर अमर्त्य सेन जी, डॉक्टर हरगोविंद खुराना, सुब्रमण्यम चंद्रशेखर , कैलाश सत्यार्थी , राजेंद्रकुमार पचौरी, व्यंकट रामान या सर्वांना त्यांच्या त्यांच्या शाखेत उत्तम कामगिरी केल्या मुळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तर हा आहे नोबल पुरस्कार!!!!
(संकलन केली गेलेली माहिती thanks to google)





Comments

  1. Mystino Canada ᐈ 215 Similar Casinos to Mystino
    Mystino Canada is an online gambling site that offers online casino games for real money, online ミスティーノ slots, blackjack, roulette, scratch 메리트카지노 cards and 우리카지노 계열사

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्या विनयेन शोभते.... #मराठीनिबंध

‘विद्या विनयेन शोभते’.. हा शाळेच्या वर्गाच्या भिंतीवर असणारा सुविचार आता इतिहासात जमा झाला आहे. विद्या ही अलंकारासाठी वापरल्यासारखी वापरल्यास तिची सजावट खुलून दिसते. अन्यथा तीच्या सजावटीतून अहंकाराचा दर्प ( स्वाद) येऊ लागतो. आजकाल जितकी जास्त विद्या तितके जास्त उच्च अधिकाराचे पद,तितका जास्त पैसा, तितका जास्त अहं, हे जणू समीकरणच झाले आहे.मी तेवढा श्रेष्ठ बाकी सारे कनिष्ठ या भूमिकेतून जो तो दुसर्याला पाहत असतो. https://vidyarthishikshan.wordpress.com/photo-gallery/ “तू खूप खूप शिकून मोठा हो” किंवा “मोठी हो” हे आशीर्वाद पद वाक्य आपण शाळेत असल्या पासून एकत आलेले असतो. ”पण तू जरी खूप शिकलीस तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव, तू आत्मसाद केलेल्या विद्येचा गर्व करू नकोस”, असे किती वडिलधारे सांगतात? शिक्षक तर सतत चांगले मार्गदर्शक करत असतात त्या मुळेच माणूस असं शिकत शिकत मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की तसच त्याच्या अहंकाराचा फुगा वर वर जात राहतो. शालेय जीवनात संस्कार नावाचा जो काही प्रकार शिकवला जातो त्या अंतर्गत श्लोक,देशभक्ती च्या गोष्टी , शिवरायांचे विर्प्रसंग किवा बिरबल कथा यांचा फार म...